कोकणातील शिवसेनेचे नेते 'ईडी'च्या रडारवर?, प्रसाद लाड यांचे रत्नागिरीत मोठे वक्तव्य

भाजप नेते प्रसाद लाड यांनी रिफायनरीच्या मुद्द्यावरून शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. यासोबतच संजय राऊत यांची मनस्थिती बिघडल्याची टीकाही त्यांनी केली. शरद पवारांनी पंतप्रधानांची घेतलेली भेट गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असे लाड म्हणाले.

from Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News - Maharashtra Times https://ift.tt/suc1HOB
https://ift.tt/5xJTOYC

No comments

Powered by Blogger.