अभिमानास्पद... आता कोकण रेल्वेकडे भारत-नेपाळ रेल्वे लिंकची मोठी जबाबदारी
महाराष्ट्राचा अभिमान असलेली कोकण रेल्वे आता दोन देशांमध्ये रेल्वे लिंक जोडण्याचे काम करणार आहे. भारत-नेपाळदरम्यान रेल्वे लिंक तयार करण्याची एक मोठी जबाबदारी कोकण रेल्वेवर सोपवण्यात आली आहे. यामुळे कोकण रेल्वेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
from Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News - Maharashtra Times https://ift.tt/bO5TD6S
https://ift.tt/2Gyez0d
from Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News - Maharashtra Times https://ift.tt/bO5TD6S
https://ift.tt/2Gyez0d
No comments