Konkan railway: कोकण रेल्वेचा चाकरमान्यांना मोठा दिलासा; सुट्टीचा हंगाम लक्षात घेऊन विशेष १४ ट्रेन सोडणार

प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेत कोकण रेल्वे प्रशासनाने लोकमान्य टिळक टर्मिनस ते थिविमदरम्यान १४ उन्हाळी विशेष गाड्या सोडण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. कोकणात जाणाऱ्या या विशेष गाड्या ७ एप्रिलपासून ते २० एप्रिलदरम्यान धावणार आहेत. गाडी क्रमांक ०१०४५ ही विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दिनांक ७, ९, ११, १३, १५, १७ आणि १९ एप्रिल रोजी सुटणार आहे. या निर्णयामुळे उन्हाळी सुट्टीत कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

from Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News - Maharashtra Times https://ift.tt/Bs26Th7
https://ift.tt/2BcEOM1

No comments

Powered by Blogger.