मुंबईकर चाकरमान्यांनी धरली परतीची वाट; कोकण रेल्वे हाऊसफुल्ल

उन्हाळी सुट्टीचा हंगाम सुरू असल्यामुळे बरेचशे मुंबईकर आपल्या गावी कोकणात जातात. मात्र, आता या मुंबकरांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. त्यामुळे कोकण रेल्वेमार्गावरील सर्वच गाड्या हाऊसफुल्ल झाल्या आहेत.

from Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News - Maharashtra Times https://ift.tt/3tIwW0D
https://ift.tt/2nGB01f

No comments

Powered by Blogger.