'....तर त्यांचा मनसुख हिरेन होईल?'; अनिल परब ईडी चौकशी प्रकरणात किरीट सोमय्यांचा आरोप

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर सतत आरोप करणारे भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी परिवहन मंत्री परब यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. रिसॉर्टच्या जमिनीचे मूळ मालक विभास साठे यांचा मनसुख हिरेन होऊ शकतो, असे सोमय्या यांनी म्हटले आहे.

from Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News - Maharashtra Times https://ift.tt/L6uM2kd
https://ift.tt/nJosS3q

No comments

Powered by Blogger.