सरकारमुळेच जीव धोक्यात?; जबाबदारी झटकल्याचा पेढे, परशुराममधील ग्रामस्थांचा आरोप

पेढे आणि परशुराम येथील ग्रामस्थांची व्यथा समोर आली आहे. परशुराम घाटात रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. आता पेढे गावातील कुंभारवाडी, बौद्धवाडी आणि परशुराममधील लांबेवाडीसह अनेक गावांचा दरडप्रवण क्षेत्रात समावेश झाला आहे.

from Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News - Maharashtra Times https://ift.tt/AZd3vz1
https://ift.tt/VgHdvsr

No comments

Powered by Blogger.