'तो' बदली ड्रायव्हर म्हणून गेला आणि परतलाच नाही; दोन चिमुकली वडिलांच्या मायेला मुकली

चुलत भावाचे लग्न असल्याने विजेश सावंत हा महिनाभरापूर्वी गावी आला होता. गावातीलच मनोहर कडू यांना गुजरात येथून शाडुमाती आणण्याचे भाडे आले होते. मात्र त्यांच्या ड्रायव्हरने आपल्याला विश्रांती हवी आहे असे सांगितले होते. त्यामुळे मनोहर कडू यांनी विजेश यास तू गुजरातला गाडी घेऊन जाशील का असे विचारले. त्यामुळे विजेश सावंत देखील त्याला तयार झाला आणि तो ट्रक घेऊन गेला होता.

from Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News - Maharashtra Times https://ift.tt/Gdsr0ZV
https://ift.tt/TBEAuve

No comments

Powered by Blogger.