'अजित पवारांचा finance विषय कच्चा; अर्थखातं हे बुद्धिमान व्यक्तीकडे असायला हवं'

Nilesh Rane | सगळी चर्चा GSTवर पण ठाकरे सरकारने २ वर्षात २ लाख कोटीचं कर्ज महाराष्ट्रावर लादलं आहे या विषयावर कोण बोलत नाही. २ वर्षात महाराष्ट्राला २ लाख कोटींनी गरीब करणारं सरकार म्हणजे ठाकरे सरकार आहे. कर्जावर व्याज ५० हजार कोटी, कर्ज वेळेत भरणार कसं हे महाराष्ट्राचे अर्थमंत्री सांगत नाहीत, अशी टीकाही निलेश राणे यांनी या ट्विटच्या माध्यमातून केली आहे.

from Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News - Maharashtra Times https://ift.tt/Ri0um3N
https://ift.tt/6Jwgche

No comments

Powered by Blogger.