रत्नागिरीत पावसाचे रौद्ररुप! जगबुडीने ओलांडली धोका पातळी, अर्जुना धरणाचा कालवा फुटला

रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात रविवार रात्रीपासून संततधार सुरू असून खेड, चिपळूण, देवरूख, लांजा, राजापूर तालुक्यांना जोरदार तडाखा बसला आहे. राजापूर शहर व ग्रामीण भागातील प्रचंड पावसामुळे अर्जुना व कोदवली नद्यांना पूर आला असून जवाहर चौकात पुराचे पाणी भरले आहे.

from Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News - Maharashtra Times https://ift.tt/lasSKuw
https://ift.tt/X3FI1jG

No comments

Powered by Blogger.