चिपी विमानतळावर गेल्या चार दिवसांपासून विमान उतरलेच नाही, 'हे' कारण

सलग चार दिवस खराब हवामानामुळे विमान रद्द करण्याची वेळ अलायन्स एअर कंपनीवर आली आहे. त्यामुळे या पावसाळी वातावरणात सिंधुदुर्ग विमानतळावरील (चिपी विमानतळ) विमानसेवा अनियमित दिसत आहे. उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मुंबईकडे विमानाने जाणाऱ्या प्रवाशांमध्ये निराशा पसरली आहे. खराब हवामानामुळे चिपी विमानतळावर गेल्या चार दिवसांपासून एकही विमान उतरलेले नसल्याची माहिती आहे.

from Sindhudurg News | सिंधुदुर्ग बातम्या | Sindhudurg News in Marathi | Sindhudurg Local News - Maharashtra Times https://ift.tt/ncESk02
https://ift.tt/wFW8mXH

No comments

Powered by Blogger.