कोकणात जाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, परशुराम घाटानंतर आता पर्यायी मार्गावरही 'या' वाहनांना बंदी

कोकणात जाणाऱ्यांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. कारण, परशुराम घाट बंद झाल्यानंतर ज्या पर्यायी मार्गावरून वाहतूक वळवण्यात आली होती, तिथेही आता काही वाहनांना वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळए अगदी आवश्यक असेल तर घराबाहेर पडा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

from Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News - Maharashtra Times https://ift.tt/jL6ySG2
https://ift.tt/9KSWUzn

No comments

Powered by Blogger.