मी पालकमंत्री असताना राष्ट्रवादीत येण्यासाठी रामदास कदमांनी माझे पाय धरले होते: भास्कर जाधव

Maharashtra Politics | तुम्ही सांगता आम्ही खरे शिवसैनिक. पण परवा पैठण येथील मुख्यमंत्र्यांच्या सभेत भाजपचे केंद्रीय मंत्री उपस्थित होते. याचा अर्थ तुम्हाला भाजपचे शेपुट धरुन जावे लागतेय. शिवसेनेला कोणाचही शेपुट धरुन जावे लागत नाही. ज्या उदय सामंतांनी तुमच्या लेकाची वाट लावली आणि आता त्यांच्यासोबतच राहताय. २०१४ साली सूर्यकांत दळवी,अनंत गीते यांना पाडण्याच काम तुम्ही केलेत.

from Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News - Maharashtra Times https://ift.tt/MeGDBYC
https://ift.tt/0VvmXns

No comments

Powered by Blogger.