अजितदादांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दयावा व उद्धव ठाकरेंनी ते पद घ्यावे; रामदासभाईंची टीका
ramdas kadam criticizes uddhav thackeray : रामदास कदम म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षांत कधीच कोणते निर्णय घेतले नाहीत. अडीच वर्षात ते मंत्रालयात केवळ दोन तीन वेळा आले. कोकणावर मोठे संकट आले. चक्रीवादळ आले. तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे सुद्धा आले नाहीत. पण राष्वादीचे अध्यक्ष शरद पवार या वयातही येथे आले आणि पाहणी केली.
from Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News - Maharashtra Times https://ift.tt/hiNfWd2
https://ift.tt/FOfTSRm
from Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News - Maharashtra Times https://ift.tt/hiNfWd2
https://ift.tt/FOfTSRm
No comments