एकनाथ शिंदे भाजपचं सरकार खाली खेचण्याचा नवस बोलायला गेले असतील, भास्कर जाधवांचा टोला

Bhaskar Jadhav: केंद्रात व कर्नाटकामध्ये भाजपचे सरकार आहे, त्यामुळेच त्यांचा माज वाढायला लागलेला आहे. मराठी माणसाची असलेली एकी ते तोडू पाहत आहेत आणि त्यामुळेच कर्नाटक सरकारची मराठी माणसाच्या विरोधात दादागिरीची भाषा सुरू आहे, असा आरोप भास्कर जाधव यांनी केला.

from Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News - Maharashtra Times https://ift.tt/6b5B7uM
https://ift.tt/mFt6eRI

No comments

Powered by Blogger.