कोकणात रिफायनरीचे रण पुन्हा तापणार, आता उद्योगमंत्री उदय सामंतांचे मोठे वक्तव्य
Refinery Project News : रिफायनरी प्रकल्पाचे रण तापण्याची चिन्हे आहेत. प्रकल्पाचा विरोध मोडून काढण्याचा सरकारचा प्रयत्न असला तरी विरोधी संघटना अद्याप ठाम असल्याने पुन्हा एकदा रिफायनरीवरून संघर्ष होण्याची शक्यता आहे. आता बारसू-सोलगावच्या मदतीसाठी नाणारमधील विरोधकही आंदोलनात उतरणार आहेत. दुसरीकडे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मोठे वक्तव्य केले आहे. यामुळे संघर्ष होण्याची चिन्ह आहेत.
from Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News - Maharashtra Times https://ift.tt/nAFsC8X
https://ift.tt/tQf9k7u
from Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News - Maharashtra Times https://ift.tt/nAFsC8X
https://ift.tt/tQf9k7u
No comments