कॉलेज सुटल्यावर तरुणी घरी येत होत्या अन् तो दबा धरून बसला होता, खुनामुळे राजापूर हादरले

Ratnagiri News : भावकीतील जमिनीच्या वादातून एका २१ वर्षीय महाविद्यालयी तरुणीचा मृत्यू झाला आहे. जमिनीच्या वादातून झालेल्या हल्ल्यात तिचा गळा आवळून खून करण्यात आला आहे. राजापूर तालुक्यामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी तातडीने शोध घेत हल्ल्यानंतर पळून गेलेल्या आरोपीला पकडले आहे. पण या घटनेत एका निष्पाप तरुणीचा नाहक जीव गेल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

from Ratnagiri News Marathi | रत्नागिरी बातम्या | Ratnagiri Local News https://ift.tt/MfKkm6Y
https://ift.tt/TiLlANd

No comments

Powered by Blogger.