पायाखालची वाळू सरकली, पद गेलं आणि वेड्यासारखे बडबडू लागले, राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका
Sindhudurg News : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. सत्ता गेल्यामुळे आता उद्धव ठाकरे काहीही बडबडत आहेत, अशी टीका राणेंनी केली आहे. त्याचबरोबर ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनाही इशारा दिला आहे.
from Sindhudurg News in Marathi | सिंधुदुर्ग बातम्या | Sindhudurg Local News https://ift.tt/uO7xm5j
https://ift.tt/Ju8YNOz
from Sindhudurg News in Marathi | सिंधुदुर्ग बातम्या | Sindhudurg Local News https://ift.tt/uO7xm5j
https://ift.tt/Ju8YNOz
No comments