कोकण-पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या रेल्वे मार्गाच्या आशा पल्लवीत, प्रकल्प गेला होता बासनात

Ratnagiri News : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या चिपळूण-कराड हा रेल्वे मार्ग कोकणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मार्ग समजला जातो. हा रेल्वे मार्ग झाल्यास कोकण व पश्चिम महाराष्ट्राला प्रवासी पर्यटकांबरोबरच व्यापारासाठीही हा मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे.

from Ratnagiri News Marathi | रत्नागिरी बातम्या | Ratnagiri Local News https://ift.tt/xui1PJc
https://ift.tt/PUbi9O8

No comments

Powered by Blogger.