CBI च्या जाळ्यात टपाल खात्याचा अधिकारी, ६० लाखांची हेराफेरी; वाचून पायाखालची जमिन सरकेल

Maharashtra Cyber Crime Case : टेक्नोलॉजी जेवढ्या वेगाने वाढत आहे तेवढ्याच वेगाने गुन्ह्यांच्या घटनाही वाढत आहे. अशात सायबर क्राइमच्या घटनाही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. याचाच एक भयंकर प्रकार रत्नागिरीमध्ये समोर आला आहे. इथे एका पोस्ट ऑफिसच्या अधिकाऱ्याने लाभार्थ्यांच्या २६० बचत खात्यांमधून ६० लाख रुपयांची उधळपट्टी केली आहे.

from Ratnagiri News Marathi | रत्नागिरी बातम्या | Ratnagiri Local News https://ift.tt/YOeyL8l
https://ift.tt/g9rHc4k

No comments

Powered by Blogger.