मोठी बातमी! मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक रोखली, नदीला पूर आल्याने महत्त्वाचा घाटही बंद

Mumbai Goa Highway Rain News : रत्नागिरीत मुसळधार पावसाने थैमान घातलं असून मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. कोकणात गेली चार दिवस जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे अनेक नद्या तुडूंब भरून वाहत आहेत. यामुळे काही ठिकाणी पाणी भरले आहे.

from Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News - Maharashtra Times https://ift.tt/Op9T4oZ
https://ift.tt/SIa1wkr

No comments

Powered by Blogger.