मोठी बातमी! कोकणाला जोडणाऱ्या रघुवीर घाटातील वाहतूक ठप्प; १५ दिवसांत तिसऱ्यांदा कोसळली दरड

Landslide in Raghuveer Ghat : या घटनेमुळे सातारा जिल्ह्यातील २० गावांचा रत्नागिरी जिल्ह्याशी संपर्क तुटला आहे. सातारा जिल्ह्यातील २० गावांना संपर्कासाठी असणारा हा एकमेव रघुवीर घाट आहे. हवामान विभागाने कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे हवामान विभागाकडून नागरिकांना सावध राहण्याची सूचना देण्यात आली आहे.

from Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News - Maharashtra Times https://ift.tt/H2wbVTx
https://ift.tt/SIa1wkr

No comments

Powered by Blogger.