नारायण राणेंनी पक्षासह विचार बदलले पण सिंधुदुर्गात किती उद्योग आणले : वैभव नाईक

Sindhudurga News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार वैभव नाईक यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि नितेश राणे यांच्यावर टीका केली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी एकत्रितपणे निवडणूक लढवणार असल्याचं नाईक म्हणाले.

from Sindhudurg News | सिंधुदुर्ग बातम्या | Sindhudurg News in Marathi | Sindhudurg Local News - Maharashtra Times https://ift.tt/T10b7Im
https://ift.tt/6CQL1Kn

No comments

Powered by Blogger.