राजापूर शहर अलर्ट मोडवर; पुराचे पाणी जवाहर चौकातून बाजारपेठेच्या दिशने, प्रशासनाकडून इशारा

Rajapur News: गेल्या ३ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राजपूर शहरात पुरस्थिती निर्माण झाली आहे. पुराचे पाणी राजापूरच्या बाजारपेठेत भरू लागल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

from Ratnagiri News Marathi | रत्नागिरी बातम्या | Ratnagiri Local News https://ift.tt/fI6eSF9
https://ift.tt/SWv3ZRM

No comments

Powered by Blogger.