काजळीसह बाव नदीच्या पाण्याची पातळी वाढली, मुंबई गोवा महामार्गाबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या अपडेट

Mumbai Goa Highway Update : मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुकीबाबत बाव नदी आणि काजळी नदीच्या पाणी पातळी वाढ झाल्यानं मोठा निर्णय घेण्यात आला आहे. प्राथमिक माहितीनुसार बाव नदीच्या पुलावरील आणि काजळी नदीच्या पुलावरील अवजड वाहतुकीबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

from Ratnagiri News Marathi | रत्नागिरी बातम्या | Ratnagiri Local News https://ift.tt/6EelHpg
https://ift.tt/SWv3ZRM

No comments

Powered by Blogger.