पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा करूळ घाट ढासळतोय; वाहन चालकांचा जीव मुठीत धरून प्रवास

Karul Ghat: पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा सर्वात सुरक्षित घाट म्हणून करूळ घाटाकडे पाहिले जाते. मात्र सध्या या घाटाची परिस्थिती दयनीय झाली आहे. या घाटातून प्रवास करणे जिकरीचे झाले आहे.

from Sindhudurg News in Marathi | सिंधुदुर्ग बातम्या | Sindhudurg Local News https://ift.tt/RjmA4LO
https://ift.tt/ZwhOuTt

No comments

Powered by Blogger.